Pages

Saturday, March 15, 2014

गारपिटीमुळे प्रचार गारठला! प्राचरसभा पुढे ढकलल्या

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर गारपीट होऊन प्रचंड नुकसान झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षांचा प्रचार गारठला आहे. राजकीय पक्षांनी त्यांच्या सभा, मेळावे पुढे ढकलले असून, कार्यकर्त्यांना गारपीटग्रस्तांच्या मदतीकरिता कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.



from Maharashtra Times http://ift.tt/NiRPME

atul

No comments:

Post a Comment