Pages

Saturday, March 15, 2014

निवडणुकीच्या तोंडावरच पुतळे का आठवतात?: राज ठाकरे

शिवरायांचे समुद्रात स्मारक उभारण्याला आपला विरोध नाही, परंतु त्यांनी निर्माण केलेले गड-किल्ले हीच खरी स्मारके असून, त्याचे संवर्धन करावे असा पुनरुच्चार करताना निवडणुकीच्या तोंडावरच शासनाला पुतळे आठवतात का? असा जळजळीत सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.



from Maharashtra Times http://ift.tt/1hlQ6zF

atul

No comments:

Post a Comment